Sunday, July 28, 2013

कधीच न्हवत वाटल मला... | Marathi Sad Heart Touching Kavita | Sad Break up Kavita

कधीच न्हवत वाटल मला
अस पण घडल
चार दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर रडल
नेहमी मला म्हणायची ती
डिअर आपण वेगळ नाही व्हायच
लग्न करून आपण खुप सुखात रहायच
कितीही झाला विरोध तरी
लग्न नाही मोडायच
आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
कधी च नाही सोडायच
अशा तिच्या गप्पा गोष्टी
मला नेहमीच छान वाटायच्या
आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
आठउन तीच बोलन खुप खुप हसायचो
आणि येनारया प्रतेक स्थलाला नकार मी दयायचो
दोन दिवस तिचा एस एम एस नाही आला
म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
घरातील फोन आणि मोबाइल सगळ
स्विच ऑफ होत
भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
तिच्या क्वालिनित गेल्यावर समजल
तीच लग्न ठरलय
एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
थरथरत्या पाउलान्नी
मी तिच्या घरी गेलो
ती त्या मुलाला पेढे चारतेय पाहून
भाराउन च गेलो
परक्या पाहून्या सारखी ती
माझ्या कड़े पहात होती
आणि माझ्या डोळ्यातील आसव
ओठा वर येत होती ......
खुप खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती
( खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय पण तिला विसरता येत नाही तिला आठवल्या शिवाय क्षण जातच नाही .........मित्रांनो / मैत्रिनिन्नो प्रेम करत असाल तर खर करा टाइम पास म्हणून करू नका, गरजे पुरत करू नका , दुसर्याच जीवन अस माती मोल करू नका ...... तुमच्या विरहात एखाद्याला जगन मुश्किल करू नका )

No comments: