Monday, April 12, 2010

Marathi Prem Kavita : सुखात नेहमी गोड गोड बोलण

सुखात नेहमी गोड गोड बोलण दुःखाच्या प्रंसगी पळवत शोधन.
 जबाबदारी कधी घेतलीच नाही त्यास प्रेम म्हणावे का.....?
 ज्याला हवे फक्त शरीर सुख त्यात नसते कधीच मनाची भूक.
 दुसरक़ विचारच करत नाही त्यास प्रेम म्हणावे का...?
 संशय सदा तिच्यावर घेई स्वतः मात्र दुसर्याबरोबर फिरायला जाई .
वरून तिलाच जाब विचरता राही त्यास प्रेम म्हणावे का...?
 हरघडी तिच्या वर रुबाब करी आपलाच म्हणन खर करी .
तीच कधी ऐकून घेतच नाही त्यास प्रेम म्हणावे का...?
 ते समजतात......... प्रेम म्हणजे घटकाभर करमणूक कशाला करायची
आयुष्यभर गुंतवणूक प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नाही त्यास प्रेम म्हणावे का...?

No comments: