Thursday, June 18, 2015

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही | Marathi Kavita For Her | Marathi Poems for GirlFriend

पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन,
फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,
मला तुझीच साथ हवी आहे,
तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,
आज कळल मला, आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,
त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात,
तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही,
जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

सोम मडिवाल
पुणे अप्पर

No comments: