Sunday, March 23, 2014

विसर वेड्या हा तर टाइमपास होता | Marathi Sad Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता,

आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,

वाटलं पडताना ती सावरेल, माझ्या भावनांना ती आवरेल,

पण आवरणे नव्हे,सावरणे नव्हे,, तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,

शब्द प्रत्येक खरा वाटत होता, म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,

पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,,

पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,,

विसर वेड्या हा तर टाइमपास होता.....

No comments: