Monday, March 17, 2014

माझी मैत्री | Marathi Kavita | मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

खुबी नाही एवढी माझ्यात कि
कुणाच्या हृदयात
ठाण मांडून जायील
पण
विसरणे पण अशक्य
होईल असे क्षणदेवून जाईल...
आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात अस नाही.,
पण
काही क्षण असे असतात जे
विसरु म्हणताही विसरता
येत नाहीत...

स्वलिखीत
निखिल मिसाळ

No comments: