Saturday, February 15, 2014

आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे मागणी केली | Virah Kavita | विरह कविता | Marathi Kavita | मराठी लेख

आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे मागणी केली...

तू सुखी रहावस म्हणून विनवणी केली...

तू कितीही रागावलास तरी मन मोडणार नाही...

कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणावर हा जीव जडणार नाही...

तू कितीही धीक्कारलस तरी मी तुझीच राहीन....

कारण तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडीमोल हि नसेन....

- Anamik

No comments: