Saturday, June 7, 2014

का माझ्याच नशिबी वनवास..मराठी प्रेम विरह कविता | Marathi Sad Kavita | Marathi Breakup Kavita | Marathi Virah Kavita

मी नाही कधी केले,
कूठलेही पाप ।
मी नाही कधी कूनाची,
आडवली वाट ।
मी नाही कधी पेरले,
कूणाच्या वाटेवरती काटे ।
मी धरूनी सत्याची कास,
नाही सोडली कधी त्यास ।
का आला रे ,
माझ्या नशिबी वनवास ।
दगड धोंडयांची वाट,
त्यात काटया कूटयाचां प्रवास ।
किती सोसावी कळ,
मी घट्ट धरले मन ।
का माझ्या वाटयाला,
आला रे अधांर ।
मी मागत नव्हते,
सोन्याचा घास ।
फक्त तु द्यावी मजला,
आपूलकिची साथ ।
मी मानुस साधा सूधा,
खेळता येत नाही, मजला सारीपाठ ।

No comments: