Saturday, May 17, 2014

नशीब | Marathi Sad Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता | Emotional Marathi Kavita | Lonely Kavita

आयुष्याच्या वाटेवर चालताना
नशीबाची गरज का असते ?
जगी येताच हात नसणार्यांची
उगाच का यशाची सिडी असते
जगण्याच्या वाटेवर कर्तृत्वाची छाप लागते
निरस जगण तर पशूही जगतात
स्वाभिमानाच्या कतारित कष्टाळूच असतात
उगाच का जंगलावर सिंह राज्य करतात?
आनंदाच्या नादातच प्रत्येकाला प्रित आठवते
दु:खी असताना जगण्याची रित का बर नसते
जीवनात ज्यांच्या नशीबच खराब असते
खरतर त्यांच्या जीवनातच अपयशाची चिँता का नसते.....?

No comments: