Tuesday, January 22, 2013

Marathi Virah Kavita : सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात

सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात
सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात
हि कथा आहे शितल आणि संजयची.....
आज सात वर्षांनी शितलच्या चेहऱ्यावर
आनंदओसंडूनवाहत होता.
किती दिवसाची प्रतीक्षा आज
संपल्यासारखी तिला वाटत होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते
क्लासमध्ये नववीत असल्यापासून,
तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच
त्याला तेसांगायची हिम्मत केली नव्हती.
तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर
दिसायचा. तिला बाकी काहीच
माहिती नव्हती त्याच्याबद्दल.
आणि स्वभावाने खूप
लाजाळू ...असल्यामुळेति ने त्याच्या बद्दल
कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय
काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले
कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला
सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे
आणि तू मला आवडतोस. पण
नियतीच्या मनात काही वेगळ होत.
क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण
त्या आधीच एक आठवडा संजयचा अपघात
झाला आणि तो त्या अपघातामुळे
ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही.
त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय
घरातून बाहेर पडण पणबंद झाल. तिने खूप
प्रयत्न केला त्याला contact
करण्याचा पत्ता शोधून
ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण गेली.
पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण
बाराझाला कि नक्की विचारू. पण त्याच
वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट
झाला. आणि शितलच्या सर्व अशा-
आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल
तितका प्रयत्न
केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण
एकाहीमैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे
तिला कुणाची मदत पण नाही मिळाली.
आता त्या गोष्टीला सात
वर्षझाली होती अजूनही तिने मनातून
संजयलाच आपला life partner म्हणून
निवडलं होत. तिने Facebook वर account
बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळालहोत
कि आपले सर्व शाळेतले मित्र-
मैत्रिणी facebook वरआहेत. म्हणून
तिनेहीसर्च केल आणितिला आजसंजयचं
profile दिसल.तिने त्याला request
पाठवली. आणि बरोबर message करून
आपली ओळख करून दिली. त्याच
दिवशी संजयने requestaccept केली. तिने
संजय कडे त्याचा नंबर
मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने
त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास
मधल्या गमती जमतींच्या. आणि तिने
संजयला भेटायला बोलावल संजयने
तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे
तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस
तू क्लासमध्ये असताना आणि आता totally
different"
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र
अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजूनकोणी आहे
का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व
मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक
गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत
आणि आम्ही शिफ्टहोणारच
होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट
बघतेय म्हणून अजूनथांबलेय
लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू
कदाचित लवकरच.....ये पणतुझ झाल
का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल'LOVE
MARRIGE'जरा लवकरच झाल पण
जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस
विचार केला आणि केल लग्न"
बस
त्यानंतर शितल फक्त रडायची बाकी होती....
.तिने कसातरी पटापट तिथून
निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण
थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई
असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून
निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून
रडून घालवली. आता हाच
मोठा प्रश्नतिच्यासमो र
उभा राहिला ज्या प्रेमाची सात वर्ष वाट
बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात
का झाला....
सात वर्षाचे प्रेम ...हो प्रेम का ते
ना बोलला सारखे न उमजणारे असे
किती तरी प्रेम करतात
पण हा भावना कोणालाही नाही कळत फक्त
त्या कळणारच कळत फक्त ती ओळख
पाहिजे दोघानाही आतून ..
ना उम्जालाणारे प्रेम कधी तरी उमलते पण..
असेच काही प्रसंग घडतात आणि शेवट
होतो..येथे तर असे होते..
पण आजकाल तर वेगळेच होत आहे प्रेम
होते ..२-३ वर्ष एकत्र राहतात
हि आणि एका दिवशी लगेच ब्रेअक up करून
मोकळे होतात हि?
का ? इतका लवकर संपते का? सर्व तेच दोघे
अनोळखी होतात हि? ..जसे
कधी एकमेकांना भेटले हि नाही का..असे
वागतात ..!!!
नंतर त्यांना कळते हे प्रेम नाही फक्त एक
attraction होते ..खूप नावे मिळतात
हा नात्याला?
..त्यातातल्या त्यात काही तरी एक होतात
आणि काही महिनानी - वर्षांनी विभक्त
हि होतात, का तर?
कारणे वेगवेगळी जसे तु लग्नादी तु
असा नाव्तास?तु अशी नवतीस ? माझे
स्वप्न ?माझे आयुष?काय मिळाले हे
प्रश्न? पडतात ? किती असते हे
स्वार्थी प्रेम ?फक्त त्यात पुरते मग
आमच्या गरजा आमच्या इच्छा अन्कांक्षा..
खूप काही येते मग ?? खूप odd झालीत
हो सर्व उदाहरणे.....बस
ज्याला मिळाला तो असा ..नाही तर
तो तसा ..आम्ही बोलून मोकळे
हि होतो ..असो .....
तुम्ही काहीही म्हणाल पण खरे प्रेम मिळणारे
नशीबवान असतात आणि ते टिकवणारे
त्य्हून नशीबवान असतात ...
ज्याला हे मिळत नाही असे ते म्हणतात
आमच्या नशिबात प्रेम च नाही ....प्रेम
नाही ...!!!!

No comments: